तीन पिढ्यांचा विश्वास, 7.99 लाखांत मिळतेय ‘असली’ SUV, भारतीयांची पहिली पसंती
महिंद्रा अँड महिंद्रासाठी 2026 हे वर्ष यशाचे ठरण्यामागे अनेक कारणे आहेत, पण त्यातील सर्वात महत्त्वाचा…
महिंद्रा अँड महिंद्रासाठी 2026 हे वर्ष यशाचे ठरण्यामागे अनेक कारणे आहेत, पण त्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे त्यांची ‘बोलेरो’. तीन जनरेशनचा विश्वास मिळवणारी ही गाडी आजही त्याच जिद्दीने रस्त्यावर धावतेय ज्यासाठी ती तयार केली होती. झगमगाटी फिचर्सपेक्षा ‘विश्वास’ हीच बोलेरोची खरी ओळख बनली आहे. देशातील सर्वात स्वस्त आणि खऱ्या अर्थाने ‘रफ अँड टफ’ SUV बद्दलची…
इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात ‘बॅटरी हेल्थ’ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रात्रभर कार उभी असताना बॅटरीचे काही टक्के कमी होण्याला तांत्रिक भाषेत ‘फँटम ड्रेन’ असे म्हणतात. तापमानातील बदल, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम आणि कारमधील स्मार्ट फीचर्स यासाठी कारणीभूत असतात. जर तुम्हाला तुमची EV बॅटरी दीर्घकाळ टिकवायची असेल आणि सकाळी पूर्ण चार्ज हवा असेल, तर या काही महत्त्वाच्या…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानाहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे नेण्यात येत आहे. सकाळपासूनच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूडमधील अनेक मान्यवर आणि राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सकाळी पोलिसांकडून त्यांना मानवंदना…
गावदेवी जत्रेसाठी बकरा न दिल्याने एका कुटुंबावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथील कुंभारखान परिसरात घडली आहे. या प्रकरणात सात जणांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री अडीच वाजता काही तरुणांनी तबेल्यावर हल्ला करीत या कुटुंबाला बेदम मारहाण केली.या टोळक्याने ऑटो रिक्षातून येऊन तबेला चालक, त्याचा भाऊ आणि त्याच्या आईला बेदम…
मालशेज घाट हे ठिकाण बोरवलीपासून सुमारे 151 किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही खासगी कार, बाईक, बस, रेल्वेने जवळच्या स्थानकापर्यंत जाऊन पुढे रस्त्याने प्रवास करून पोहचू शकता. Source link
आयपीएल 2025 पंजाब किंग्सविरुद्ध 4 षटकात 40 धावा, आयपीएल 2026 केकेआरविरुद्ध 4 षटकात 35 धावा, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकात 21 धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 3 षटकात 32 धावा, आरसीबीविरुद्ध 4 षटकात 35 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळालेली नाही. (Photo: IPL/BCCI) Source link